Uncategorized
-
पुणे विभागातील धरणनिहाय आजचा शिल्लक पाणीसाठा किती? पाहा
पंढरपूर – यंदा कमी पावसामुळे पुणे विभागातील धरणांमध्ये 80.46 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असून जो गतवर्षीच्या तुलनेत 15 टक्के कमी…
Read More » -
Breaking news पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील या महसूली मंडळांचा दुष्काळी यादीमध्ये समावेश
पंढरपूर- यावर्षी पावसाने ओढ दिल्याने राज्याच्या विविध भागामध्ये दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील विविध महसूली मंडळांना…
Read More » -
अभिनेत्री अक्षता देवधर यांच्या उपस्थितीत पंढरपूरमध्ये आज दहिहांडी
पंढरपूर – श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कायम सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रमात पुढाकार घेणारे विठ्ठल…
Read More » -
शरद पवार यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लिहिले” या विषयावर” चिंता व्यक्त करणारे पत्र
राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता खालावल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी चिंता व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री…
Read More » -
बहुप्रतीक्षित निरा देवघर बंदिस्त पाइपलाइनची निविदा निघाली, २९ गावातील शेती भिजणार !
फलटण – अखेर निरा देवघर प्रकल्पातून फलटण व खंडाळा तालुक्यातील २९ गावांना बंदिस्त पाइपलाइन व्दारे पाणी देण्याचे काम करण्यासाठी ७७…
Read More » -
…कोणता झेंडा घेवू हाती ?
साखरपट्ट्यातील नेते, पदाधिकारी व आमदारांसमोर पेचप्रशांत आराध्ये मागील काही वर्षे राष्ट्रवादी काँगे्रस पक्षात धुसफूस सुरूच होती मात्र याचा मोठा अध्याय रविवारी लिहिला गेला. अजित पवार…
Read More » -
आषाढी वारीत सहभागी वारकऱ्यांना विमा संरक्षण, शासनाने उचलली जबाबदारी
मुंबई दिनांक २१: पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू…
Read More » -
राज्यात या 19 कारखान्यांनी दहा लाख टनापेक्षा जास्त ऊस गाळला, सोलापूर जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा समावेश
पंढरपूर – राज्यातील 2022-23 चा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून राज्यात केवळ सहाच कारखाने सुरू असून 204 बंद झाले आहेत.…
Read More » -
पंढरपूर तालुक्यात स्पर्धा वाढल्याने तडजोडीच्या राजकारणाला सुरूवात !
पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात आता स्पर्धा वाढू लागल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये तडजोडीला महत्व येवू लागले आहे. सुरू असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार…
Read More » -
सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांना दिलासा
मुंबई – “सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या…
Read More »